लग्न जुळवताना मुलाची कशा प्रकारे फसवणूक होऊ शकते? कोणती काळजी घ्याल

       आपलेही लग्न व्हावे, मनासारखा जोडीदार मिळावा हे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि त्याची गुलाबी स्वप्ने प्रत्येक जण पाहत असतो. बऱ्याच आशा अपेक्षा असतात प्रत्येकाला आपल्या जोडीदराकडून.

फसवणूक झाल्याचे परिणाम

         जर लग्न जुळवताना मुलाची मुलीच्या परिवाराकडून फसवणूक झाली तर? ही शक्यता नाकारता येत नाही. जर असं काही झालंच तर काही खरे नाही त्या मुलाचे.

त्या मुलाचे सर्व आयुष्य उध्वस्त होते. त्याच्या मनाचे खच्चीकरण होते आणि तो खूप मोठ्या नैराश्यात जातो. जर असे झाले तर यातून बाहेर पडणे त्यासाठी खूप कठीण जाते. एक प्रकारच्या नरक यातना भोगल्या सारख्या वाटतात. तर हे होते काही विपरीत परिणाम जर मुलाची फसवणूक झाली असल्यास.त्या आधी पाहू मुली कडचे कशा पद्धतीने फसवणूक करू शकतात:

लग्न जुळवताना मुलाची मुलीच्या परिवाराकडून कशा प्रकारे फसवणूक होऊ शकते?

तर ह्या होत्या काही फसवणूक जे मुली कडचे करू शकतात.

मुलाकडच्यानी खासकरून मुलाने खालील प्रकारे काळजी घेतली तर त्याची फसवणूक होणार नाही.

फसवणूक होऊ नये म्हणून मुलाने कोणती काळजी घेतली पाहिजे

तर अशा प्रकारे मुलाने काळजी घ्यावी.

तात्पर्य:

      सर्व काही नीट तपासून, पडताळून मगच पुढे जावे. शेवटी तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. बऱ्याचदा खूप काळजी घेऊन सुद्धा फसवणूक होते. मुलीचे बाहेर प्रेम प्रकरण असते. इथे लग्न करते आणि दुसऱ्या दिवशी स्वतः दुसऱ्या मुलाबरोबर पळून जाते.

     तर इथे सर्व मुलींना माझी नम्र विनंती की कोणालाही फसवू नका. तुमच्या आई वडिलांना विश्वासात घ्या. ते तुमचं नक्की ऐकतील. उगाचच एखाद्या निष्पाप मुलाचा नाहक बळी जाऊ देऊ नका. त्यांच्या आयुष्याशी खेळू नका, माती करू नका.

Exit mobile version