आधुनिक विवाह का अयशस्वी होतात?

विवाह एक अद्भुत सोहळा ज्याने दोन अनोळखी व्यक्तींची सुंदर अशी रेशीमगाठ आयुष्यभरासाठी बांधली जाते.

असे म्हणतात कि, विवाहामुळे दोन व्यक्तीच नाही तर दोन कुटुंबे देखील एकत्र येतात. एकदम बरोबर. हळू हळू हे नाते खुलत जाते, अनुभवांनी आणि विचारांनी अजून प्रगल्भ होत जाते.

हल्लीच्या आधुनिक विवाहांमध्ये दोन्ही कुटुंबांचा हस्तक्षेप बऱ्यापैकी पाहायला मिळतो. त्यात भर पडते ती या दोघांच्या आशा अपेक्षांची. या सगळ्या स्थितीमधून बाहेर पडून काही जण बोहल्यावर चढण्यात यशस्वी होतात. म्हणजेच त्यांचे लग्न होते. पण हल्लीचे आधुनिक विवाह का अयशस्वी होत आहेत? काय करणे असू शकतात? ते या लेखात आपण पाहू:

आधुनिक विवाह का अयशस्वी होतात?

तर हि होती काही कारणे ज्यामुळे आधुनिक विवाह म्हणजेच हल्लीचे विवाह अयशस्वी होतात.

पूर्वी विवाह का यशस्वी व्हायचे?

अशी अजून बरीच करणे असतील. ज्यामुळे आधी विवाह यशस्वी व्हायचे.

यशस्वी विवाहा साठी काय करावे?

शेवटी संपूर्ण आयुष्य तुम्हाला एकत्र घालवायचे आहे. लग्नाच्या कित्येक वर्षांनी मुले बाळे झाल्यावर वेगळे कसे व्हावेसे वाटते? अजबच म्हणावे लागेल.आपले लग्न कसे टिकवायचे? ते व्यशस्वी करायचे कि नाही? ते आपल्याच हातात आहे. त्यासाठी दुसरे फक्त आपल्याला मार्गदर्शन करू शकतात. बाकी त्या नात्याचा आदर करणे, ते टिकवून ठेवणे हे तुम्हालाच करायचे आहे.

Exit mobile version