नवरी मिळे नवऱ्याला
  • बातम्या
  • धार्मिक
    • पौराणिक
    • सण
    • पौराणिक कथा
    • गणपती बाप्पा
    • पूजा अर्चा
    • उपाय
    • अमावस्या
    • पौर्णिमा
  • विवाहपूर्व सल्ला
  • विवाहसोहळा
Sunday, June 29, 2025
  • Login
  • Home
  • धार्मिक
  • लगीनघाई
    • लग्नाविषयी बोलू काही
    • घरजावयांचे प्रश्न
    • नात्यांविषयी बोलू काही
  • कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन
  • लग्न समस्या आणि त्यांचे उपाय
  • विवाहपूर्व सल्ला
No Result
View All Result
  • Home
  • धार्मिक
  • लगीनघाई
    • लग्नाविषयी बोलू काही
    • घरजावयांचे प्रश्न
    • नात्यांविषयी बोलू काही
  • कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन
  • लग्न समस्या आणि त्यांचे उपाय
  • विवाहपूर्व सल्ला
No Result
View All Result
नवरी मिळे नवऱ्याला
No Result
View All Result
Home कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन

साखरपुडा ते लग्न किती महिन्याचे अंतर असावे?

in कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन, लगीनघाई, लग्न समस्या आणि त्यांचे उपाय, लग्नाविषयी बोलू काही, विधि, विवाहपूर्व सल्ला, विवाहसोहळा
0
साखरपुडा ते लग्न किती महिन्याचे अंतर असावे?
6
SHARES
32
VIEWS

साखरपुडा ते लग्न किती महिन्याचे अंतर असायला हवे ? लग्न जुळवण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते. जर एखादे स्थळ जुळले आणि पुढची बोलणी होऊन साखरपुड्या पर्यंत गेले कि अर्धे टेन्शन संपते असे म्हणायला हरकत नाही. कारण साखरपुडा म्हणजेच एक निश्चिती असते कि आता हे लग्न होईल. पण काहीवेळा ते लग्नापर्यंत पोहचू शकत नाही. पण बऱ्याचदा लग्नापर्यंत गोष्ट पोहचतेच. आता विषय हा कि या साखरपुड्या पासून ते लग्नापर्यंत किती अवधी किंवा कालावधी असावा?

साखरपुडा ते लग्न किती महिन्याचे अंतर असावे?

  • माझ्या मते जितक्या लवकर हा साखरपुडा आणि लग्न उरकले जाईल ते फार छान.
  • जसे कि काही ठिकाणी साखरपुडा आणि लग्न एकाच दिवशी उरकला जातो. हे एकदम योग्य आहे असे मला वाटते. कारण मग पुढचे टेन्शन नाही आणि एका खर्चात दोन गोष्टी होतात. म्हणजे वेगळा असा खर्च करायची गरज नसते. लग्नाच्या खर्चातच साखरपुडा होतो. किती सोपं होऊन जाते.
  • काही ठिकाणी एक महिन्यानंतर लग्न होते.
  • काही ठिकाणी तीन महिन्यानंतर लग्न होते.
  • काही जण सहा महिन्यानंतर लग्न ठरवतात.
  • काहींच्या बाबतीत तर एका वर्षाने लग्न होते.
  • एका वर्षाने लग्न यासाठी कारण मुलगी शिक्षण घेत असेल तर शैक्षणिक वर्ष पूर्ण झाल्यावर लग्न केले जाते तोपर्यंत फक्त साखरपुडा उरकतात.

साखरपुडा आणि लग्न यामधील अंतर जास्त नसावे कारण

  • साखरपुडा ते लग्न या दरम्यानचा प्रवास हा खूप अविस्मरणीय असा असतो.
  • मुलगा मुलगी बऱ्याच वेळा भेटतात.
  • एकमेकांना समजून घेतात.
  • अजून एकमेकांना ओळखू लागतात.
  • एक मैत्रीचे नाते निर्माण व्हायला सुरवात होते.
  • म्हणून हे भावनिक बंध जेव्हा प्रबळ होत असतात. त्याच दरम्यान जर त्यांचे लग्न करण्यात आले तर फारच छान होईल.

साखरपुडा ते लग्न यामधील अंतर जास्त असल्यास

  • हे अंतर जर जास्त असेल तर काही वेळा साखरपुडा तुटू शकतो.
  • अचानक काही  अडचणी उद्भवू शकतात त्यामुळे लग्न होत नाही.
  • काहीवेळा भलतीच चूक मुलगा आणि मुलगी यांच्या हातून घडू शकते. कारण या दरम्यान ते बऱ्याचवेळा एकमेकांशी भेटणार आणि जर शारीरिक जवळीक झालीच तर नसता व्याप व्हयचा. 

सत्य परिस्थती:

तसे पाहता आपल्याकडे याचा विचार बहुदा केला जात नाही कि साखरपुडा आणि लग्न यामध्ये नेमके किती अंतर असावे. कारण हा त्या कुटुंबाचा प्रश्न. कारण सगळं जुळून यावे लागते. एक तर लग्नाची तारीख सगळ्यांना सोयीची असायला हवी. त्यामुळे बऱ्याचदा साखरपुडा ते लग्न यात अंतर असते.

RelatedPosts

गरीब मुलाने अनाथ मुलीशी लग्न करावे का?

दुसरे लग्न | पुनर्विवाह करताना काय काळजी घ्याल

लग्न जुळवताना मुलाची कशा प्रकारे फसवणूक होऊ शकते? कोणती काळजी घ्याल

काहींना सगळं लवकर उरकायचे असते. म्हणून दोन्ही मध्ये जास्त अंतर नसते. तसेच सर्वांना सगळं काही सोयीचे आहे कि नाही हे देखील बघायचे असते. त्यानंतर मग लग्नाची किंवा साखरपुड्याची तारीख ठरवतात. तसे पाहता काही जणांचा साखरपुडा झाल्या झाल्या लग्न व्हायला हवे हाच अट्टाहास असतो काहींच्या बाबतीत मात्र हा अपवाद असतो.

तात्पर्य:

साखरपुडा आणि लग्न यामध्ये बराच वेळ बराच वेळ आणि मेहनत सुद्धा जाते. त्यामुळे दोन्ही एकाच वेळेला आटपलं तर आपलाच फायदा होणार आहे. नाहीतर साखरपुड्यासाठी वेगळी मेहनत आणि लग्नासाठी वेगळी मेहनत करावी लागेल. तसा हा निर्णय दोन्ही कुटुंबांचा असतो.

जो कि त्यांनी मिळून मिसळून घ्यायचा असतो. सगळ्या बाजू चाचपडून पाहायच्या असतात. सगळ्यांना जमेल का? तसेच विवाहाचे मुहूर्त आहेत का ते देखील बघायचे असते. तर या अशा वेगवेगळ्या गोष्टी ध्यानात ठेवाव्या लागतात. पण काही हि म्हणा,

मुलाला आणि  मुलीला त्यांच्या आयुष्यातले असे हे सोनेरी क्षण अनुभवायला मिळतात. हल्लीची मुले मुली सोशल मीडिया मुळे अजून जवळ येतात असे म्हणायला हरकत नाही. यात मुलाने आणि मुलीने थोड्या फ़ार प्रमाणात स्वतः वर अंकुश जरूर ठेवावा. आपल्या आई वडिलांना माना खाली घालाव्या लागतील असे काही वागू नका. त्यामुळे दोघांनीही थोडा संयम ठेवावा.साखरपुडा ते लग्न यामध्ये अंतर कितीही असूदेत. पण मनात अंतर येऊ देऊ नका.

Tags: विवाह मुहूर्तविवाहपूर्व गोष्टीसाखरपुडा

Related Posts

काही गोष्टी ज्या मुलीला सुखी संसारासाठी लग्नाआधी माहित असाव्यात
लगीनघाई

काही गोष्टी ज्या मुलीला सुखी संसारासाठी लग्नाआधी माहित असाव्यात

January 30, 2024
लग्नासाठी मुलीमध्ये कोणते गुण पहिले जातात
परंपरा

लग्नासाठी मुलीमध्ये कोणते गुण पहिले जातात

January 19, 2024
विवाह होण्यासाठी, ठरण्यासाठी काही साधे उपाय
उपाय

विवाह होण्यासाठी, ठरण्यासाठी काही साधे उपाय

February 3, 2024
मुलीला स्वयंपाक येत नसेल तर लग्नानंतर मुलीने काय करावे ?
कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन

मुलीला स्वयंपाक येत नसेल तर लग्नानंतर मुलीने काय करावे ?

January 21, 2024
लग्नाआधी हळद का लावली जाते?
धार्मिक

लग्नाआधी हळद का लावली जाते?

February 3, 2024
अक्षय तृतीया: जाणून घ्या महत्व, दान धर्म, कामे पूजा सम्पूर्ण माहिती
उपाय

अक्षय तृतीया: जाणून घ्या महत्व, दान धर्म, कामे पूजा सम्पूर्ण माहिती

January 30, 2024
मुलाला किंवा मुलीला स्वतःच्या लग्नाचे निर्णय घेऊ देणे योग्य कि अयोग्य?
कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन

मुलाला किंवा मुलीला स्वतःच्या लग्नाचे निर्णय घेऊ देणे योग्य कि अयोग्य?

January 29, 2024
लग्न करण्या अगोदर कोणत्या चाचण्या / तपासण्या कराव्या?
कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन

लग्न करण्या अगोदर कोणत्या चाचण्या / तपासण्या कराव्या?

January 30, 2024

Recommended

गरीब मुलाने अनाथ मुलीशी लग्न करावे का?

गरीब मुलाने अनाथ मुलीशी लग्न करावे का?

January 18, 2024
लग्न जुळवताना मुलाची कशा प्रकारे फसवणूक होऊ शकते? कोणती काळजी घ्याल

लग्न जुळवताना मुलाची कशा प्रकारे फसवणूक होऊ शकते? कोणती काळजी घ्याल

January 19, 2024

Categories

  • अमावस्या
  • उपाय
  • एकादशी
  • कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन
  • गणपती बाप्पा
  • गोष्ट लग्नानंतरची
  • ज्योतिष शास्त्र
  • धार्मिक
  • नात्यांविषयी बोलू काही
  • परंपरा
  • पूजा अर्चा
  • पौराणिक
  • पौराणिक कथा
  • पौर्णिमा
  • लगीनघाई
  • लग्न
  • लग्न समस्या आणि त्यांचे उपाय
  • लग्नाविषयी बोलू काही
  • विधि
  • विवाहपूर्व सल्ला
  • विवाहसोहळा
  • सण

Don't miss it

No Content Available

नमस्कार

मंडळी आपले स्वागत आहे. आजकाल लग्न जुळविणे एक कठीण समस्या होऊन बसली आहे. इथे आपणास लग्न जुळविण्यासाठी आवश्यक ती सर्व माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

Categories

  • अमावस्या
  • उपाय
  • एकादशी
  • कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन
  • गणपती बाप्पा
  • गोष्ट लग्नानंतरची
  • ज्योतिष शास्त्र
  • धार्मिक
  • नात्यांविषयी बोलू काही
  • परंपरा
  • पूजा अर्चा
  • पौराणिक
  • पौराणिक कथा
  • पौर्णिमा
  • लगीनघाई
  • लग्न
  • लग्न समस्या आणि त्यांचे उपाय
  • लग्नाविषयी बोलू काही
  • विधि
  • विवाहपूर्व सल्ला
  • विवाहसोहळा
  • सण

Recent Comments

    • About
    • Privacy Policy
    • Contact Us
    • Terms
    • Disclaimer

    © 2024 Copyright - Navri Mile Navryala

    No Result
    View All Result
    • Home
    • धार्मिक
    • लगीनघाई
      • लग्नाविषयी बोलू काही
      • घरजावयांचे प्रश्न
      • नात्यांविषयी बोलू काही
    • कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन
    • लग्न समस्या आणि त्यांचे उपाय
    • विवाहपूर्व सल्ला

    © 2024 Copyright - Navri Mile Navryala

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In
    This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
    Go to mobile version